Girija Oak: आर्यनच्या अटकेनंतर कशी होती शाहरुखची अवस्था? गिरीजा ओकने पहिल्यांदाच सांगितला 'जवान'च्या सेटवरील 'तो' किस्सा
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख कोणत्या मनस्थितीतून जात होता? त्याच्या कामावर याचा काय परिणाम झाला? याबद्दल आता अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले हिने काही खळबळजनक खुलासे केले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
गिरीजा सांगते, "शूटिंगच्या गडबडीत मला माझ्या मुलाला भेटायला वेळ मिळत नव्हता, त्याबद्दल मी इतर कलाकारांशी बोलत होते. तेवढ्यात शाहरुख तिथे आला आणि तोही आपल्या मुलांबद्दल भरभरून बोलू लागला. तो म्हणाला, 'मलाही माझ्या मुलांना नीट भेटता येत नाही. अबराम शाळेत असतो, सुहाना आणि आर्यन त्यांच्या कामात. म्हणूनच मी सुहानाला कधीकधी सेटवरच बोलावून घेतो.'"
advertisement
advertisement
advertisement
advertisement









