Good Night Maharashtra : रात्री कधीही पोटभर जेवू नका, कारण समजलं तर आत्ताच कमी कराल अन्न
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Good Night Maharashtra : तुम्हाला माहितीय का की तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा किंवा पोटभर जेवणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
हल्ली घरातील बहुतांश मंडळी ही कामासाठी दिवसभर घराबाहेर असतात. अशात दिवस संपूर्ण धावपळीचा जातो. त्यामुळे दिवसभर जेवायला किंवा काही खायला लोकांना वेळ मिळत नाही. अशावेळी बहुतांश लोक असा विचार करतात की रात्री घरी गेल्यानंतर रात्रीचं जेवण आम्ही आरामात आणि पोटभर जेऊ, जे चवीला ही उत्तर आणि चमचमीत असेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


