विद्यार्थ्यांनी परीक्षा काळामध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा? वाचा महत्त्वाच्या टिप्स
- Published by:News18 Marathi
Last Updated:
परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्या शरीराची काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे असते.
advertisement
पौष्टिक आहार घेतल्यास परीक्षा काळामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा काळामध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा? याविषयी जालन्यातील आहार तज्ज्ञ गीता कोल्हे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तसेच या काळामध्ये भरपूर पाणी प्यावं आणि आनंदी राहावं. आनंदी राहण्यासाठी तुम्ही एखादा आवडीचा व्यायाम प्रकार करू शकता. फिरणं चालणं असेल सूर्यनमस्कार असतील. त्याचबरोबर दोरीवरच्या उड्या यासारखा कुठलाही एक आवडता व्यायाम प्रकार करावा. ज्यामुळे आपण आनंदी राहून परीक्षेत आपल्याला आनंदाने सामोरे जाता येईल, असंही गीता कोल्हे यांनी सांगितलं.