Banana : केळं खाल्यावर पाणी का प्यायचं नसतं? अनेकांना माहित नाही यामागचं खरं कारण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
उन्हाळ्यात किंवा कडक भूक लागल्यावर आपण अनेकदा घाईघाईत केळं खातो आणि पाठोपाठ घटाघटा पाणी पितो. पण ही एक छोटीशी चूक तुमच्या पचनसंस्थेवर किती मोठा परिणाम करू शकते, हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
advertisement
केळं हे निसर्गतः 'जड' आणि 'थंड' प्रवृत्तीचं फळ मानलं जातं. जेव्हा आपण केळं खातो, तेव्हा आपल्या पोटातील पाचक रस (Digestive Juices) ते पचवण्यासाठी काम करू लागतात. पण केळं खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्याने हे पाचक रस पातळ होतात. यामुळे केळं पचण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी, ते फळ पोटात नीट न पचता तसेच राहते, ज्यामुळे पोट फुगणे किंवा अपचनाचा त्रास सुरू होतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement





