Bhakari : भाकरीला पाणी का लावतात, नाही लावलं तर काय होईल?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Water On Bhakari : भाकरीला वर पाणी लावणं ही केवळ सवय नाही, तर पिढ्यान्पिढ्या चालत आलेली एक शास्त्रीय पद्धत आहे. ही कृती पाहायला साधी वाटली तरी त्यामागे अनुभव, विज्ञान आणि आरोग्याशी संबंधित कारणं दडलेली आहेत.
भाकरी... आता ग्रामीण भागापुरती मर्यादित राहिली नाही. आता शहरातील लोकही भाकरी आवडीने खातात. तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी अशा वेगवेगळ्या धान्यांची भाकरी बनवतात. काही लोक लाटून तर काही लोक हाताने थापून भाकरी बनवतात. भाकरी बनवताना एक गोष्ट सामान्य आहे ते म्हणजे भाकरी तव्यावर शेकायला टाकली की त्यावर पाणी लावणं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement






