सोनं पिकवलं पण मातीमोल झालं, शेतकऱ्यानं उभ्या बागेवर फिरवला रोटावेटर
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
कांदा उत्पादकानंतर आता पपई उत्पादक शेतकरीही संकटात असून पपईचा वाहतूक खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे.
शेती हा बेभरवशाचा व्यवसाय आहे. बऱ्याचदा शेकऱ्याचा माल बाजारात आला की दर कोसळतात आणि घातलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं. अशीच काहीशी घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात घडलीय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement