जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाचं संकट? ला निनामुळे हवामानात बदल, हवामान विभागाने दिला अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
उत्तर भारतातील थंडीचा तडाखा महाराष्ट्रात जाणवत असून, पुढील ४ दिवसांत तापमान २ ते ३ अंशांनी वाढू शकते. विदर्भ, खान्देशात गारवा कायम, मुंबईत वातावरण ढगाळ राहील.
advertisement
पाकिस्तानकडून येणारे थंड वाऱ्यांमुळे हवामानात मोठे बदल होत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढचे २४ तास हवामान स्थिर राहील. पण, त्यानंतरच्या ४ दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होऊ शकते. म्हणजेच, जो कडाक्याचा गारवा आपण गेल्या काही दिवसांपासून अनुभवत होतो, तो थोडा कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement







