भाडेतत्त्वावर घेतली 20 एकर जमीन, 9 बिघ्यातून तीन महिन्यात घेतला तब्बल 14 लाख रुपये नफा, नेमका कसा?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
भारत हा कृषीप्रधान देश आहे. याठिकाणी विविध पिकांची शेती केली जाते. यातच आज आपण एका शेतकऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत, ज्यांनी भाड्याने जमीन घेऊन फक्त तीन महिन्यातच 14 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. शिवशरण प्रसाद असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते झारखंडच्या हजारीबाग येथील चुरचू येथील रहिवासी आहेत. त्यांनी 5 एकरमध्ये टरबूजाची शेती केली. तसेच त्यातून मोठा प्रमाणात नफा मिळवला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement