Kisan Vikas Patra :'या' योजनेत 1 लाखांचे होतात 2 लाख रुपये, पण वेळ किती लागतो?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Kisan Vikas Patra : सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या लघु बचत योजना अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहेत जे कोणताही धोका न घेता पैसे गुंतवतात. त्या चांगला रिटर्न देतात आणि पैसे सुरक्षित देखील असतात. म्हणूनच सामान्य माणूस या योजनांमध्ये अधिक गुंतवणूक करतो. किसान विकास पत्र ही देखील या योजनांपैकी एक आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


