Weather Alert: महाराष्ट्रात वारं फिरलं, अवकाळी संकट टळलं, पण हवामान विभागाचा नवा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. महिनाभरापासून असणारं अवकाळीचं संकट टळलं आहे.
advertisement
advertisement
मध्य महाराष्ट्रात अवकाळीनं मोठे नुकसान केले. मात्र, आता वादळी पावसाचा धोका टळला आहे. आज पुणे, सोलापूरसह कोणत्याही जिल्ह्याला वादळी पावसाचा इशारा नाही. हवामान उन्हाळी आणि मुख्यतः कोरडे राहील. कमाल तापमान 32-38 अंशांच्या दरम्यान राहील. 9 एप्रिलला मात्र सोलापूर, सांगली परिसरात पुन्हा पावसाची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement






