मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या ३ किमी लांब रांगा! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अमृतांजन ब्रिज ते दत्तवाडी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी, महामार्ग पोलीस तातडीने दाखल, १५ मिनिटांचा ब्लॉक घेऊन उपाययोजना सुरू.
advertisement
advertisement
पाहता पाहता ही कोंडी इतकी वाढली की, अमृतांजन पुलापासून ते दत्तवाडीपर्यंत वाहनांचा खच पडला आहे. यामुळे कामावर निघालेले चाकरमानी आणि इतर प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. साचलेली वाहने मोकळी करण्यासाठी पोलिसांनी आता एक तातडीचा उपाय योजला आहे.
advertisement
advertisement







