लग्नानंतर महिला मंगळसूत्र का घालतात? ते घालणं का आवश्यक आहे? ज्योतिषांनी सांगितलं त्यामागचं कारण...
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
हिंदू विवाहसंस्कृतीत मंगळसूत्राचं विशेष महत्त्व आहे. लग्नात नवरीला वर मंगळसूत्र परिधान करतो, जे तिच्या सौभाग्याचं चिन्ह मानलं जातं. मंगळसूत्र घालल्यामुळे पतीचं...
advertisement
advertisement
advertisement
advertisement
भारतीय संस्कृतीत विवाह हा एक अत्यंत पवित्र संबंध मानला जातो. हिंदू प्रथेनुसार, लग्न झाल्यावर मुलगा आणि मुलगी सात जन्मांसाठी एकमेकांचे होतात. सनातन धर्मात, लग्नात नवरदेवाने वधूला घातलेले मंगळसूत्र हे स्त्रीच्या वैवाहिक सौभाग्याचे प्रतीक आहे. मंगळसूत्र धारण केल्याने वैवाहिक जीवनात कोणतीही समस्या येत नाही.
advertisement