Astrology: लग्नानंतर महिला जोडव्या का घालतात? खरंच त्यांचा संबंध थेट हृदयाची असतो?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपण अनेकदा पाहिलं असेल की, आजकाल लग्नानंतर महिला एकवेळ कुंकू लावत नाहीत, मंगळसूत्र घालत नाहीत परंतु जोडव्या मात्र आवर्जून वापरतात. लग्नानंतर पायात जोडव्या घालण्याची प्रथा पार पूर्वापार चालत आली आहे. सोळा शृंगारांपैकी हा एक शृंगार मानला जातो. (निर्मल कुमार राजपूत, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement