IPL नंतर वर्ल्डकपची मॅच अडचणीत, बांगलादेशचा सामना मुंबईत होणार का? BCCIसमोर मोठं संकट
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बीसीसीआयने शाहरुख खानच्या कोलकत्ता नाईट रायडर्सने मुस्ताफिजूर रहमानला सोडण्याचा निर्णय घ्यायला लावला होता. बीसीसीआयच्या आणि कोलकत्ता नाईट रायडर्सच्या या निर्णयानंतर तिकडे बांग्लादेश क्रिकेट बोर्ड खूपच आक्रामक झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









