IND vs WI : संजूने मॅच जिंकली, पण सूर्याच्या धाडसी निर्णयाने धडकी भरली, 'त्या' एका गोष्टीने संपूर्ण मॅच फिरली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
संजूने जरी हा सामना जिंकवला असला तरी सामन्याच्या सूरूवातीला कॅप्टन सूर्यकुमार यादव याने धाडसी निर्णय घेतला होता. याच निर्णयाने अख्खी मॅच फिरली होती.
advertisement
खरं तर वेस्ट इंडिजने दिलेल्या 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सूरूवात खराब झाली होती.कारण अभिषेक शर्माने 10 धावांची खेळी आहे. त्याच्यानंतर ईशान किशनही 10 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादवने भारताचा डाव सावरला होता. या दरम्यान संजू सॅमसनने अर्धशतकीय खेळी केली होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement






