'No Handshake' वरून मोठा ड्रामा, INDIA vs PAKISTAN सामन्याच्या टॉस दरम्यान काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तानकडून सीमेवर होत असल्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ कॅप्टन सूर्याने टॉसच्या वेळी पाकिस्तानी कॅप्टनशी हॅडशेक टाळला होता. सामना जिंकल्यानंतर भारताची तशीच भूमिका होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या वादानंतर आता भारताने पुन्हा पाकिस्तानशी शेकहँड करणे टाळले आहे. खरं तर टॉस सलमान आगाने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या दरम्यान आपली टीम जाहीर करण्यापूर्वी खेळाडूंमध्य शेकहँड पार पडतो. पण सूर्या शेकहॅडसाठी गेलाच नाही आणि सलमान आगाने देखील उत्सुकता दाखवली नाही.त्यामुळे नो हॅन्डशेकचा वाद कायम राहणार आहे.









