IND vs PAK : भरवसा ठेवला त्यानेच दगा दिला... टीम इंडियाच्या ओपनरचा नेहरापेक्षा वाईट विक्रम!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानी कर्णधाराने त्याचा स्वत:चा हा निर्णय योग्य ठरवला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अभिषेक शर्माचा हा पहिलाच टी-20 वर्ल्ड कप आहे आणि पहिल्या दोन्ही इनिंगमध्ये तो शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला. याआधी आशिष नेहरा, इमरूल केस हे दोन्ही खेळाडू टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्या दोन्ही सामन्यात शून्य रनवर आऊट झाले होते. नेहरा आणि केस यांनी त्यांच्या टी-20 वर्ल्ड कप करिअरमध्ये एकही रन केली नाही.
advertisement







