T20 World Cup : वेस्ट इंडिजविरुद्ध 'डू ऑर डाय', सूर्याने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात करो या मरो चा सामना होत आहे. या सामन्यात विजय मिळवलेली टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
“आज आम्ही पहिले बॉलिंग करू. खेळपट्टी चांगली दिसतेय. हे मैदान रनचा पाठलाग करण्यासाठी ओळखलं जातं, आणि खेळ जसा पुढे जाईल तशी खेळपट्टी आणखी चांगली होईल, त्यामुळे आव्हानाचा पाठलाग करणं हा चांगला पर्याय आहे. आधीच वातावरण उत्साही आहे आणि प्रेक्षकांसाठी आम्ही चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. मागील सामन्यात आम्ही सर्व बाबतीत योग्य कामगिरी केली”, असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
advertisement
advertisement







