T20 World Cup : एका पराभवानंतरही टीम इंडिया टॉपवर जाणार... कोणामुळे घडू शकतो चमत्कार?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला पहिल्या पराभवाचा धक्का बसला आहे. सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा 76 रननी पराभव झाला आहे, त्यामुळे भारताचं सेमी फायनलचं समीकरण बिघडलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement







