वर्ल्ड कप जिंकण्यासाठी Yuvraj Singh ने टीम इंडियाला दिले महत्त्वाचे सल्ले, म्हणाला 'भारतात तुम्हाला...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Yuvraj Singh Advice to Team India : मुलींनी दबाव हाताळण्यासाठी पुरेसे क्रिकेट खेळले आहे. कठीण परिस्थितीत, त्या त्यांचे सर्वोत्तम देतील. भारतात असो वा परदेशात, दबाव नेहमीच असतो. घरच्या मैदानावर अपेक्षा जास्त असतात कारण तुम्हाला परिस्थिती चांगली माहिती आहे, असं युवराज सिंग म्हणाला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement