सगळं नष्ट होणार! पृथ्वीवर एकही जीव राहणार नाही, NASA च्या शास्त्रज्ञांनी तारीख सांगितली

Last Updated:
End of earth : अलीकडेच नासाच्या शास्त्रज्ञांनी जपानमधील तोहो विद्यापीठातील संशोधकांच्या सहकार्याने एक संशोधन केलं आणि पृथ्वी नष्ट होण्यास किती दिवस शिल्लक आहेत हे शोधून काढलं.
1/7
बऱ्याच काळापासून मानव या पृथ्वीला हळूहळू त्याच्या अंताकडे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आणि इतर अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती याचे पुरावे आहेत. एक वेळ अशी येईल जेव्हा हे सर्व सहन करून पृथ्वीचा अंत होईल. तो दिवस खूप दूर असला तरी, एक दिवस तो नक्कीच घडेल. हा शास्त्रज्ञांचा दावा आहे. अलीकडेच शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की ही पृथ्वी किती वर्षांनी संपेल.
बऱ्याच काळापासून मानव या पृथ्वीला हळूहळू त्याच्या अंताकडे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आणि इतर अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती याचे पुरावे आहेत. एक वेळ अशी येईल जेव्हा हे सर्व सहन करून पृथ्वीचा अंत होईल. तो दिवस खूप दूर असला तरी, एक दिवस तो नक्कीच घडेल. हा शास्त्रज्ञांचा दावा आहे. अलीकडेच शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की ही पृथ्वी किती वर्षांनी संपेल.
advertisement
2/7
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, नासाच्या शास्त्रज्ञांनी अलीकडेच जपानमधील तोहो विद्यापीठातील संशोधकांच्या सहकार्याने एक संशोधन केलं आणि पृथ्वी नष्ट होण्यासाठी किती दिवस शिल्लक आहेत हे शोधून काढलं.
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, नासाच्या शास्त्रज्ञांनी अलीकडेच जपानमधील तोहो विद्यापीठातील संशोधकांच्या सहकार्याने एक संशोधन केलं आणि पृथ्वी नष्ट होण्यासाठी किती दिवस शिल्लक आहेत हे शोधून काढलं.
advertisement
3/7
टीमने सुपरकॉम्प्युटर आणि विविध गणितीय मॉडेल्स वापरून हे शोधून काढलं. त्यांच्या गणनेनुसार, 1 अब्ज वर्षांनंतर पृथ्वीवरील जीवन टिकणार नाही. याचं कारण असं की पृथ्वीवर अशी टोकाची परिस्थिती निर्माण होत आहे की जीवसृष्टी टिकून राहणं शक्य होणार नाही.
टीमने सुपरकॉम्प्युटर आणि विविध गणितीय मॉडेल्स वापरून हे शोधून काढलं. त्यांच्या गणनेनुसार, 1 अब्ज वर्षांनंतर पृथ्वीवरील जीवन टिकणार नाही. याचं कारण असं की पृथ्वीवर अशी टोकाची परिस्थिती निर्माण होत आहे की जीवसृष्टी टिकून राहणं शक्य होणार नाही.
advertisement
4/7
संशोधकांचा असा विश्वास आहे की सूर्यामुळे पृथ्वीवरील जीवन संपेल. औष्णिक ऊर्जा इतकी जास्त होईल की आजूबाजूच्या ग्रहांवर, अगदी आपल्या पृथ्वीवरही त्याचा परिणाम होईल. गणनेनुसार, 999,999,996 सालापर्यंत पृथ्वीवरील जीवन अत्यंत कठीण होईल आणि 1,000,002,021 सालापर्यंत, या पृथ्वीवरून जीवनाचे सर्व अवशेष नाहीसे होतील.
संशोधकांचा असा विश्वास आहे की सूर्यामुळे पृथ्वीवरील जीवन संपेल. औष्णिक ऊर्जा इतकी जास्त होईल की आजूबाजूच्या ग्रहांवर, अगदी आपल्या पृथ्वीवरही त्याचा परिणाम होईल. गणनेनुसार, 999,999,996 सालापर्यंत पृथ्वीवरील जीवन अत्यंत कठीण होईल आणि 1,000,002,021 सालापर्यंत, या पृथ्वीवरून जीवनाचे सर्व अवशेष नाहीसे होतील.
advertisement
5/7
सूर्याची त्रिज्या जसजशी वाढत जाईल तसतसे पृथ्वीवरील तापमान देखील वाढू लागेल. यामुळे हवेची गुणवत्ता खराब होऊ लागेल. सौर वादळामुळे वातावरणातही बदल होत आहेत ज्यामुळे ऑक्सिजनची पातळीही कमी होत आहे.
सूर्याची त्रिज्या जसजशी वाढत जाईल तसतसे पृथ्वीवरील तापमान देखील वाढू लागेल. यामुळे हवेची गुणवत्ता खराब होऊ लागेल. सौर वादळामुळे वातावरणातही बदल होत आहेत ज्यामुळे ऑक्सिजनची पातळीही कमी होत आहे.
advertisement
6/7
शास्त्रज्ञांनी सांगितलं की, मानवांमुळे हवामानात बरेच बदल दिसून येत आहेत. यामुळे आपल्या ग्रहावर मोठे आणि वाईट बदल दिसून येतील. तथापि, तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे हे बदल नियंत्रित केले जाऊ शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे.
शास्त्रज्ञांनी सांगितलं की, मानवांमुळे हवामानात बरेच बदल दिसून येत आहेत. यामुळे आपल्या ग्रहावर मोठे आणि वाईट बदल दिसून येतील. तथापि, तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे हे बदल नियंत्रित केले जाऊ शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे.
advertisement
7/7
मानवांसाठी नवीन जीवन आणि कृत्रिम वातावरण निर्माण करून देखील मानवांना वाचवता येते. शास्त्रज्ञ मंगळावरही जीवसृष्टी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
मानवांसाठी नवीन जीवन आणि कृत्रिम वातावरण निर्माण करून देखील मानवांना वाचवता येते. शास्त्रज्ञ मंगळावरही जीवसृष्टी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement