उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवनेरी किल्ल्यावर छ.शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भाषण केले. तेव्हा त्या भाषणात म्हणाल्या,"आदरणीय दादांनी शिव,शाहू,फुले,आंबेडकर विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही. हा शब्द पवित्र भूमितून, शिवजयंतीच्या साक्षीने देते."



