ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ते म्हटले, संकट काळात उद्धव ठाकरेंनी उत्तम प्रकारे राज्याचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेवर असणं हे महाविकास आघाडीसाठी चांगले संकेत आहेत. त्यामुळे आमदारांना बळ मिळतं.



