अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासींच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक झाल्याचे समोर आले आहे.स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही आदिवासी दुर्लक्षित आहेत.मागण्या मान्य न झाल्यास ९ तारखेला लाखो लोक चिखलदरा तहसीलमध्ये आंदोलन करतील असा इशारा सरकारला दिला आहे.