मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मा. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मार्गदर्शनच केले नाही तर सर्व प्रश्नांना उत्तरही दिले.त्यामुळे संघाच्या विरोध प्रचार करणाऱ्यांची दुकाने बंद होणार आहेत.त्यामुळे अनेकांना तळमळ वाटते मळमळ वाटते. पण काहींना अशी असुया वाटते की आम्हाला का बोलावले नाही संघाने."



