राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी संशय कल्लोळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे.त्यानंतर अजितदादांचे चिरंजीव जय पवार यांनीही "ब्लॅक बॉक्स सहज नष्ट होत नाहीत, त्यामुळे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जनतेसमोर यावे" अशी मागणी केली आहे. जय पवार यांनी पहिल्यांदाच विमान अपघाातावर भाष्य केलं आहे.



