रत्नागिरीच्या राजापुर, विजयदुर्ग खोल समुद्रात रात्री स्फोटांचे आवाज आले. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले.नागरिकांमध्ये अफवा पसरली की कुणीतरी समुद्रात फायरिंग करत आहेत. त्यानंतर तटरक्षक दल आणि पोलिसांच्या तपासणीमध्ये समजले की टग बोटीवरील सिग्नल पिस्तुल फायर केल्याचे समजले.



