ठाकरे बंधूंची युती झाल्यावर मनसेचा पहिलाच मेळावा पार पडला. तेव्हा राज ठाकरेंनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी मुंबई महत्वाची आहे, त्यामुळे आपल्याला मुंबई वाचवायची आहे.निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा, मुंबई वाचली पाहिजे, त्यासाठी संकटं नीट ओळखा."
Last Updated: Dec 29, 2025, 20:29 IST


