advertisement
ही घटना इतकी भयंकर आहे की, अख्ख गावच्या गावं जमीनदोस्त झालं. इमारती वाहून गेल्या, अनेक लोक ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लोकांच्या ओरडण्याचे आवाज येत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 50-60 हॉटेल्स वाहून गेले आहेत.
गावंच्या गाव उद्ध्वस्त झालं आहे. हे गाव डोंगरांच्या खाली असल्याने मोठा फटका बसला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 60 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच, तातडीनं आपत्कालीन विभाग घटनास्थळी पोहोचला असून बचावकार्य सुरू आहे.
advertisement
Location :
Uttarakhand (Uttaranchal)
First Published :
August 05, 2025 2:40 PM IST
मराठी बातम्या/देश/
Kheerganga Landslide: आधी ढगफुटी, नंतर खीरगंगा नदीचं रौद्ररूप, हॉटेल आणि घरं वाहून गेली