गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर कोल्हापुरात आले असता पुन्हा त्रास झाल्यामुळे उपचारासाठी पुन्हा पुण्याला जात असताना वाटेतच त्यांचं निधन झालं. मराठा आरक्षण आणि ई डब्ल्यू एस संदर्भात दिलीप पाटील यांनी दिर्घकाळ न्यायालयीन लढाई लढली होती. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईचे ते याचिकाकर्ते होते. मराठा अंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यापासून ते सारथी सक्षम करणे,अण्णासाहेब पाटील महामंडळ सक्षम करण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात देखील त्यांनी न्यायालयीन लढाई दिली होती.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jul 20, 2024 10:07 PM IST
