वाहनचालक एकच फास्टॅग अनेक वाहनांना वापरत असल्याचं अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलंय. त्यामुळे 31 जानेवारीपर्यंत फास्टॅग केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलंय.