जिल्हा परिषदेत मतदान करण्याचा शेवटचा व्हिडीओ अजित दादांचा शेवटचा ठरला. तेव्हा त्यांनी विकास करणाऱ्यांना मत देण्याचं आवाहन केले होते.'मी केवळ शब्दाचा पक्का नाही तर कामाचा माणूस आहे. दिलेला शब्द पाळणं ही माझी ओळख आहे.' असे ते शेवटचे म्हणाले होते.