उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांनी थेट जनतेशी संवाग साधला आहे. बारामतीत त्यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. त्यांनी बैठकांचा धडाका लावत दिवंगत अजित पवार यांच्यासारख्याच अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.