सलग ३ दिवस सुट्ट्या आल्याने मुंबईकर गावी जायला निघाले त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठी कोंडी झाली आहे. खंडाळा घाटात संथ गतीने वाहतूक चालू आहे.त्यामुळे वाहन चालक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत.