अंबरनाथमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण 12 नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यांचा हा प्रवेश नवी मुंबईमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पाडला.