TRENDING:

सूर्यदेवाने शनिदेवाचे घर का जाळले होते? मकर संक्रांतीला तीळ खाण्यामागे दडलीये \'ही\' थक्क करणारी कथा

पुणे

पुणे : अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांतीचा सण येऊन ठेपला आहे. या सणात तिळाला विशेष महत्त्व दिले जाते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत एकमेकांना तिळगुळ देण्याची परंपरा आहे. संक्रांतीच्या निमित्ताने घराघरात तिळाच्या वड्या, तिळाच्या पोळ्या यांसारखे पदार्थ तयार केले जातात. याचबरोबर विवाहित स्त्रिया आपल्या ओवश्यांमध्येही तिळाचा वापर करतात. मात्र या सणात तिळालाच इतके महत्त्व का दिले जाते? संक्रांतीचा आणि तिळाचा नेमका काय संबंध आहे? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Last Updated: Jan 09, 2026, 13:26 IST
Advertisement

'भाकरी, शेंगा चटणी, कुरडा सोलापूरची ओळख,' डाळींबाच्या राजधानीत कमळ फुलणार ? मुख्यमंत्री फडणवीसांनी सभा गाजवली, VIDEO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरमध्ये जाहिर सभा झाली. त्यात त्यांनी मतदारांना मार्गदर्शन केले. तेव्हा ते म्हणाले, "सोलापूर हे दक्षिण भागाचं प्रवेशद्वार आहे. हा जिल्हा डाळींबाची राजधानी म्हणून ओळख आहे. तसेच 'भाकरी, शेंगा चटणी, कुरडा सोलापूरची ओळख आहे. आता आधुनिक ओळख निर्माण करायची आहे. 70 वर्ष या शहराकडे दुर्लक्ष झालं."

Last Updated: Jan 10, 2026, 15:46 IST

'मुंबई महाराष्ट्राची नाही', भाजप नेते अण्णामलाईंच्या वादग्रस्त वक्तव्याने वादाची ठिणगी, VIDEO

मुंबई पालिका निवडणुक प्रचारासाठी भाजपने अमराठी नेत्यांसाठी बिहार, तमिळनाडू या राज्यातून नेते मागवले आहेत. त्यातच आता तमिळनाडूचे भाजप नेते अण्णामलाई यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले, "मुंबई महाराष्ट्राची नाही. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे." त्यामुळे आता या नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Last Updated: Jan 10, 2026, 15:21 IST
Advertisement

का साजरी करायची मकर संक्रांत? का खायचे तिळगूळ? सणाचं नेमक महत्व काय? Video

पुणे

पुणे : सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात सूर्य एक रास बदलतो. मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात. फेब्रुवारीमध्ये कुंभ संक्रांत असते. मार्चमध्ये मीन, एप्रिलमध्ये मेष, मग वृषभ असा संक्रांतीचा क्रम असतो. तरीही मकर संक्रांती साजरी का साजरी केली जाते? याबाबत पुणे येथील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: Jan 10, 2026, 15:20 IST

टीका होताच भाजप नगरसेवक तुषार आपटेंचा तडकाफडकी राजीनामा ..,VIDEO

भाजपचे तुषार आपटे यांनी बदलापूरच्या स्वीकृत नगरसेवक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. टीका केल्यामुळे हा राजीनामा ते देणार असल्याची माहिती समोर आली आहे. लैंगिक गुन्हेगारीमध्ये त्यांना अटक केली होती त्यामुळे त्यांना या मोठ्या टीकेला सोमोरे जावं लागलं होतं.

Last Updated: Jan 10, 2026, 14:55 IST
Advertisement

छत्रपती संभाजीनगरला खरंच 52 दरवाजे होते का? काय आहे यामागचं गूढ रहस्य ? Video

छत्रपती संभाजीनगर : पूर्वीचे औरंगाबाद आणि सध्याचे छत्रपती संभाजीनगर हे 52 दरवाजांचे शहर म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. शहराच्या संरक्षणासाठी 52 दरवाजे होते, असे सांगितले जाते. पण खरंच शहराला 52 दरवाजे होते का? तसेच 52 दरवाजे होते तर त्यापैकी आता किती दरवाजे अस्तित्वात आहेत? असे प्रश्न अनेकांना पडतात. याबद्दलच इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: Jan 10, 2026, 14:41 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
सूर्यदेवाने शनिदेवाचे घर का जाळले होते? मकर संक्रांतीला तीळ खाण्यामागे दडलीये 'ही' थक्क करणारी कथा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल