
सोलापूर : शेतीत योग्य नियोजन आणि संयम असेल तर दीर्घकाळ भरघोस उत्पन्न मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण सोलापूर जिल्ह्यातील अंकोली येथील शेतकरी प्रदीप हरिदास सरवळे यांनी घालून दिले आहे. त्यांनी 2000 साली एका एकरात लिंबूची लागवड केली होती. तब्बल 26 वर्षांनंतरही ही बाग त्यांना दरवर्षी लाखोंचे उत्पन्न देत आहे.