पुढील 15 दिवसांत 4 राशींच्या लोकांवर येणार मोठं संकट! नोकरीसह प्रेमात अडचणी, आर्थिक नुकसान होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : सध्या पितृपक्षाचा कालावधी सुरू असून, या काळात ग्रहणे लागणे विशेष मानले जाते. ७ सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण झाले आहे आणि आता २१ सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर २०२५ हा महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण या महिन्यात दोन मोठी ग्रहणे होत आहेत. सध्या पितृपक्षाचा कालावधी सुरू असून, या काळात ग्रहणे लागणे विशेष मानले जाते. ७ सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण झाले आहे आणि आता २१ सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण होणार आहे. १५ दिवसांच्या अंतरात दोन ग्रहणे होणे ही मोठी खगोलशास्त्रीय घटना आहे. जरी सूर्यग्रहण भारतात प्रत्यक्ष दिसणार नाही, तरी त्याचा प्रभाव राशींवर जाणवणार आहे. ज्योतिषांच्या मते, या दोन ग्रहणांचा काही राशींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि आर्थिक तसेच कौटुंबिक आव्हाने निर्माण होऊ शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement