7 वेळा अपयश, पण आठव्यांदा बाजी मारलीच!, गावातल्या तरुणानं मिळवलं मोठं यश, तुम्हालाही वाटेल अभिमान
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
यूपीएससी ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यामध्ये खूप कमी असतात, ज्यांना या परीक्षेत यश मिळते. नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला आहे. यामध्ये अत्यंत ग्रामीण भागातील एका तरुणाने प्रचंड मेहनत करुन यश मिळवले आहे. रवि मीना असे या तरुणाचे नाव आहे. नागरी सेवा परीक्षेत यश मिळाल्यावर तो आपल्या गावी आला. यावेळी त्याचा सत्कार करण्यात आला. (मनीष पुरी/भरतपुर, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement


