Bharat Ganeshpure : जिला सांगितलं 'तूच नकार दे' तिच्याशीच दोन वेळा केलं लग्न, भारत गणेशपुरेची हटके Love Story
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bharat Ganeshpure Love Story : व्हाराडी भाषेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या हटक्या अभिनयासारखीच त्यांनी हटके लव्ह स्टोरीही आहे. जिला लग्नासाठी नकार द्यायला सांगितला तिच्याशीच दोनदा केलं लग्न.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्यावेळी भारत यांचं एग्रीकल्चरचं शिक्षण झालं होतं. MPSC परीक्षा देण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि अभिनय क्षेत्रात एन्ट्री घेतली. त्यांच्या आईने त्यांच्या हातात 300 रुपये देऊन त्यांना मुंबईत पाठवलं होतं. ते मित्रांबरोबर मुंबईत राहू लागले. सुरुवातीच्या काळात मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांनी काम केलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लोकमतच्या वृत्तानुसार, चला हवा येऊ द्या परदेश दौऱ्यावर असताना गणेश यांना सौम्य अटॅक आला होता. त्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. ज्योतिषांना हात दाखवल्यानंतर त्यांनी त्यांना पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे भारत आणि अंजली यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. हळदीपासून सगळ्या विधी त्यांनी केल्या होत्या.









