ठरलं तर मग! सायली करणार वकिली, अर्जुन बनवणार जेवण; पण का? मालिकेत नवा ट्विस्ट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ठरलं तर मग मालिकेत व्हॅलेंटाइन वीक स्पेशल नवीन ट्विस्ट येणार आहे. सायली आणि अर्जुन त्यांचे रोल्स बदलणार आहेत. ते नेमकं काय करणार?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लवकरच येऊ घातलेला व्हॅलेण्टाईन डे अर्जुन-सायलीसाठी स्पेशल ठरणार आहे. पहिलं कॉण्ट्रॅक्ट मॅरेज आणि एकमेकांच्या संमतीने झालेलं पहिलं लग्न 14 फेब्रुवारीलाच झालं होतं. त्यामुळे यंदाचा व्हॅलेण्टाईन डे बदलेल्या भूमिकांसोबत ते साजरा करणार आहेत. 'ठरलं तर मग' मालिकेत अर्जुन-सायलीचा नवा अंदाज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मालिकेचे येणाऱ्या एपिसोड्स इंट्रेस्टिंग ठरणार आहेत.










