एका रात्रीत होत्याचं नव्हत झालं, कोकणातील शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा तडाखा, मन हेलावणारे photos

Last Updated:
अवकाळी पावासाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, पिकांचं मोठं नुकसान झालं, फळबागा देखील उद्ध्वस्त झाल्या आहेत.
1/5
अवकाळी पावासाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, पिकांचं मोठं नुकसान झालं, फळबागा देखील उद्ध्वस्त झाल्या आहेत.
अवकाळी पावासाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, पिकांचं मोठं नुकसान झालं, फळबागा देखील उद्ध्वस्त झाल्या आहेत.
advertisement
2/5
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसराला गुरुवारी अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. या वादळी पावसामुळे आंबा बागायतदारांसोबतच केळी आणि पपईच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसराला गुरुवारी अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. या वादळी पावसामुळे आंबा बागायतदारांसोबतच केळी आणि पपईच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
3/5
 खेड तालुक्यातील विरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांचं या अवकाळीच्या तडाख्यात मोठं नुकसान झालं आहे.
खेड तालुक्यातील विरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांचं या अवकाळीच्या तडाख्यात मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
4/5
अवकाळी पावसामुळे त्यांचा केळी आणि पपईचा सुमारे 25 एकराचा बाग जमिदोस्त झाला आहे. हजारो पपई आणि केळीची झाडं जमिनीवर कोसळली आहेत.
अवकाळी पावसामुळे त्यांचा केळी आणि पपईचा सुमारे 25 एकराचा बाग जमिदोस्त झाला आहे. हजारो पपई आणि केळीची झाडं जमिनीवर कोसळली आहेत.
advertisement
5/5
या अवकाळी पावसामध्ये अंबा उत्पादक शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसानं झालं आहे, ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
या अवकाळी पावसामध्ये अंबा उत्पादक शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसानं झालं आहे, ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement