advertisement

एका रात्रीत होत्याचं नव्हत झालं, कोकणातील शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा तडाखा, मन हेलावणारे photos

Last Updated:
अवकाळी पावासाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, पिकांचं मोठं नुकसान झालं, फळबागा देखील उद्ध्वस्त झाल्या आहेत.
1/5
अवकाळी पावासाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, पिकांचं मोठं नुकसान झालं, फळबागा देखील उद्ध्वस्त झाल्या आहेत.
अवकाळी पावासाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे, पिकांचं मोठं नुकसान झालं, फळबागा देखील उद्ध्वस्त झाल्या आहेत.
advertisement
2/5
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसराला गुरुवारी अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. या वादळी पावसामुळे आंबा बागायतदारांसोबतच केळी आणि पपईच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसराला गुरुवारी अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. या वादळी पावसामुळे आंबा बागायतदारांसोबतच केळी आणि पपईच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
3/5
 खेड तालुक्यातील विरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांचं या अवकाळीच्या तडाख्यात मोठं नुकसान झालं आहे.
खेड तालुक्यातील विरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांचं या अवकाळीच्या तडाख्यात मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
4/5
अवकाळी पावसामुळे त्यांचा केळी आणि पपईचा सुमारे 25 एकराचा बाग जमिदोस्त झाला आहे. हजारो पपई आणि केळीची झाडं जमिनीवर कोसळली आहेत.
अवकाळी पावसामुळे त्यांचा केळी आणि पपईचा सुमारे 25 एकराचा बाग जमिदोस्त झाला आहे. हजारो पपई आणि केळीची झाडं जमिनीवर कोसळली आहेत.
advertisement
5/5
या अवकाळी पावसामध्ये अंबा उत्पादक शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसानं झालं आहे, ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
या अवकाळी पावसामध्ये अंबा उत्पादक शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसानं झालं आहे, ऐन हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement