Weight Loss : भात खाण बंद केल्यावर वजन कमी होतं का? फिटनेस एक्सपर्टने सांगितलं सत्य
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
सध्या धावपळीची जीवनशैली आणि जंकफूडचं सेवन इत्यादींमुळे अनेकजणांना वजन वाढीची समस्या जाणवते. वजन वाढल्यामुळे अनेक आजारांना सुद्धा आमंत्रण मिळतं. तेव्हा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात काहीजण भात खाण सोडून देतात. भात खाल्ल्याने वजन वाढत होत असा काहींचा समज असतो. मात्र फिटनेस एक्सपर्टने यामागचं नेमकं सत्य काय हे सांगितलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









