कुंथलगिरीचा खवा आता सातासमुद्रपार जाणार, कशी मिळाली नवी ओळख?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
कुंथलगिरी परिसरात रोज तब्बल 30 टन खव्याची निर्मिती होतेय.
धाराशिव जिल्हयातील कुंथलगिरीच्या खव्याला केंद्र सरकारकडून (जीआय) म्हणजेच भौगोलीक मानांकन देण्यात आलय. 1972 ला या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यावसाय म्हणून दुधापासून खवा आणि खव्याचा पेढा बनवण्यास सुरूवात केली. सोलापूर धुळे महामार्गावरती कुंथलगिरी फाट्यावर सुरूवातीला दोन ते तीन ठिकाणी चालणारा हा खवा व पेढा विक्रीचा व्यावसाय आज देश पातळीवर जावून पोहचलाय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement