पाण्यात मीठ टाकून अंघोळ करण्याचे खूपच फायदे, त्वचेच्या समस्या ते इम्यूनिटी अन् हाडेही होणार मजबूत
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
पाण्यात मीठ टाकून अंघोळ करणे हे एक प्राचीन आणि प्रभावशाली पद्धत आहे. यामुळे आरोग्याचे अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. मीठात सोडियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखे मिनरल्स असतात. हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याने आरोग्याला तसेच त्वचा आणि केसांनाही अनेक लाभ मिळतात. त्यामुळे पाण्यात मीठ टाकून अंघोळ करण्याचे फायदे नेमके काय आहेत, हे जाणून घेऊयात. (आकांक्षा दीक्षित/दिल्ली, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement