Health Tips: शरीराच्या घामाला करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या अशी काळजी, तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शरीरातील उष्णता कमी जास्त झाल्यास अति घाम येणे किंवा काहीच घाम न येणे हा त्रास होऊ शकतो. हा त्रास कमी करण्यासाठी प्राणायाम करणे योग्य ठरू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जास्त घाम येत असल्यास चंद्रभेदी आणि घाम येत नसल्यास सूर्यभेदी प्राणायाम तुम्ही करू शकता. यामुळे तुमच्या शरीरातील उष्णतेची पातळी स्थिर राहून त्रास कमी होतो. प्राणायाम हा श्वासाचा व्यायाम आहे. त्यामुळे तो नक्की करून बघा. तसेच प्राणायाममुळे शरीराला शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक फायदे होतात. पचन सुधारते, तणाव कमी होतो, मनःशांती मिळते, असेही त्यांनी सांगितले.