पावसाळ्यात शेळ्यांना हिरवा चारा देताना घ्या ही काळजी, अन्यथा जनावरांना बसेल मोठा फटका
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
पावसाळ्यात जनावरांना चारा खाऊ घातलाना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी खराब चारा खाल्ल्याने शेळ्यांची तब्येतही खराब होते. तसेच जर चारा खाऊ घातला नाही तर शेळीला गरजेचे मिनिरल्स प्रोटीन्स आणि व्हिटामिन मिळणार नाही. त्यामुळे नेमकी काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया. (आदित्य आनंद/गोड्डा)
advertisement
advertisement
advertisement
advertisement