Navratri 2024: नवरात्रीत कांदा-लसूण का खात नाही? खरं कारण तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कांदा-लसूणचे सेवन वर्जित मानले गेले आहे. यामागे अनेक कारणे सांगितले जात असली तरीही हे खरे कारण तुम्हाला कोणीच सांगितले नसेल.
advertisement
advertisement
नवरात्रीच्या दिवसांमध्ये कांदा-लसूणचे सेवन वर्जित मानले जाते. या पदार्थांना आयुर्वेदात तामसिक आहाराच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. शरीरात आळस, क्रोध आणि नकारात्मक भावना जागृत करणाऱ्या पदार्थांना तामसिक पदार्थ म्हटले जाते. नवरात्रीत या पदार्थांचा त्याग करणे धार्मिक आस्थेचे प्रतीक असण्याबरोबरच आरोग्यासाठीही अनेकप्रकारे फायदेशीर आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement