Summer Tips : उन्हाळ्यात अजिबात खाऊ नका हे 10 पदार्थ; उष्णता, डिहायड्रेशनसह हीट स्ट्रोकचा वाढेल धोका
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
उन्हाळ्यात आपल्याला आपल्या आहाराची जास्त काळजी घ्यावी लागते. शरीर हायड्रेट ठेवणारे पदार्थ खावे. यामुळे उष्माघातापासून बचाव करता येतो. काही पदार्थ शरीराचे तापमान थंड ठेवतात. मात्र, काही पदार्थ शरीराचे तापमान वाढवतात. हे पदार्थ खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढतेम्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे उन्हाळ्यात खाणे टाळावे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आंबा कमी खा : आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. पण त्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते. वास्तविक, आंब्याचा स्वभाव उष्ण असतो आणि तीव्र उन्हाळ्यात उष्ण निसर्ग असलेल्या गोष्टींचे सेवन केल्यास शरीरातील उष्णता वाढते. जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते शरीराचे तापमान वाढू शकते. आंबा खाण्यापूर्वी एक ते दोन तास पाण्यात भिजवून ठेवणे चांगले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गोड पदार्थ : या ऋतूत साखरयुक्त पदार्थ आणि पेये देखील टाळावीत. यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढू शकते. तसेच थकवा आणि निर्जलीकरण होऊ शकते. (इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)