Unseasonal rains : अखेर 'तो' परतला, ऐन थंडीत जोरदार बॅटिंग; नागरिकांची उडाली तारांबळ
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवामान प्रणालीमुळे दक्षिण भारतात पावसाची स्थिती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसत आहे. मंगळवारी अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
ऐन थंडीच्या दिवसांमध्ये राज्यातील काही भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवामान प्रणालीमुळे दक्षिण भारतात पावसाची स्थिती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसत आहे. मंगळवारी अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








